बीड जिल्हा : पाच पॉझिटीव्ह
अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार ceo ajit kumbhar यांनी दिली आहे
Continue Readingअशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार ceo ajit kumbhar यांनी दिली आहे
Continue Readingकराचीः दहशतवाद्यांना पाठीशी घालणे पाकिस्तानला चांगलेच जड जाताना दिसत आहे. आज सकाळी 10 वाजता कराचीतील शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पाच जण ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये चार दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानामध्ये खळबळ माजली आहे. कसा झाला […]
Continue Readingमुंबई: कोरोनाने अख्ख्या जगाला जेरीस आणले आहे. भारतामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येबरोबरच आता नवनवीन लक्षणं देखील समोर येताना दिसत आहेत. आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती. आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणार्या अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या मेडिकल संस्थेने तीन नवीन लक्षणे कोराना […]
Continue Readingएका अधिकार्याचे आईशी अनैतिक संबंध असल्याने तीही विरोध करीत नव्हती. मी विरोध केला असता मला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी संबंधित लोकांनी दिली.
Continue Readingउद्या दुपारपासुन लागू होणार आदेश पंढरपुर ः आषाढी एकादशीच्या अनुशंगाने पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणुन उद्या दुपारपासुन 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली आहे. […]
Continue Readingचार महिलांसह सहाजणांवर गुन्हा दाखल
Continue Readingआरोपी पोलीसांच्या ताब्यात पैठण : शेजारी राहणार्या युवकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या रागातून त्याला घरी बोलावून मारहाण करत जिवंत जाळून टाकले. ही घटना पैठण तालुक्यातील दिन्नापुर येथे घडली. या प्रकरणी बिडकीन पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, वैभव […]
Continue Readingमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
Continue Readingबियाणे उगवून न आल्याने शेतकरी आक्रमक नांदुरघाट : सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने एका संतप्त वृद्ध शेतकर्याने कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजुबाजूला शेतकरी असल्यामुळे या शेतकर्याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील नांदुरघाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे. लालासाहेब दादाराव तांदळे (वय […]
Continue Reading