कोरोना योद्धयांना दिलासा; एसपींचाही स्वॅब निगेटीव्ह
Corona update
Continue Readingगलवान खोर्यात चीनी सैनिकांशी लढताना भारताचे 20 जवान शहीद झाले दिल्ली ः भारत आणि चीनमध्ये गलवान खोर्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहिद झाले आणि देशात संतापाची लाट पसरली. आता या शहिद जवानांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले आहेत ज्यात चीनने त्यांच्यावर किती क्रुरपणे वार केले आणि त्रास दिला हे समोर आले आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सैनिकांच्या […]
Continue Readingगेवराई : एका वीस वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.18) मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील केकतपांगरी येथे घडली. आत्महात्या कशामुळे केली याचे कारण अद्याप समजले नाही. तमन्ना आग्नेश भोसले (वय 20 रा.केकतपांगरी ता.गेवराई) असे मयत महिलेचे नाव आहे. तिने गुरुवारी मध्यरात्री घराच्या आडूला गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब घरच्यांना […]
Continue Readingपीटीआय या वृत्तसंस्थेने चीनने 10 सैनिकांना सोडल्याची बातमी दिली होती दिल्लीः भारताच्या सैनिकांना आम्ही ताब्यात घेतलं नाही असा खुलासा चीनने केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी प्रसारमाध्यमाशी आज संवाद साधताना हे स्पष्ट केले. चीनच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. पूर्व लडाखमधील गलवानच्या खोर्यामध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर […]
Continue Readingकेज : शेतात पेरणी करताना बैलचा पाय आमच्या शेतात का गेला? म्हणून केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे तिघांनी मारहाण करून पती-पत्नी मारहाण करून दोघांचे डोके फोडले आहे. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे दि.18 जून रोजी रावसाहेब कोंडीबा चौरे हे त्यांच्या जळदरा नावाच्या शेतात खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी करीत असताना दुपारी 12 वा. च्या दरम्यान तिफन वळवीत असताना […]
Continue Readingगेवराई : दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी आता मला टॅब घेवून द्या असे मुलाने वडीलांना सांगितले. परंतु गेवराईमध्ये टॅब उपलब्ध नसल्याने दोन चार दिवसांनी घेवू असे वडील म्हणाले. याचा राग आल्याने घरात कुणी नसताना एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे गुरुवारी (दि.18) घडली. अभिषेक राजेंद्र संत (वय 17 रा.भोजगाव […]
Continue Reading6 राज्यातील 116 जिल्ह्यांना मिळणार लाभ! दिल्ली ः करोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे नाव […]
Continue Readingबीड : जिल्ह्यातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे. पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणेजिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-21, सीसीसी, बीड-20, […]
Continue Reading