dilip gandhi

तीन कोटीचा गैरव्यवहार; माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधींसह इतरांवर गुन्हा नोंद

अहमदनगर – नगर अर्बन बँकेत सुमारे 3 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार करत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी माजी खासदार तथा बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी, तत्कालीन शाखा अधिकारी घनशाम अच्च्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि इतर संचालक मंडळ यांच्यावर मंगळवारी (दि.22) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शाखा अधिकारी मारूती रंगनाथ औटी […]

Continue Reading

मराठा आरक्षणासाठी युवकाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

 पैठण  दि.22 : तालुक्यातील पाचोड येथील एका युवकाने मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालय दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, आरक्षण संदर्भात लवकरच निर्णय घ्यावा या मागणीसाठी सिनेस्टाईल आंदोलन सुरु केले आहे. युवकाने पाचोड परिसरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले असून आंदोलनाची पूर्वकल्पना असताना देखील पाचोड पोलीस ठाण्याची गोपनीय शाखा मात्र झोपेत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील पाचोड येथील […]

Continue Reading
corona

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे आता राज्यात नाईट कर्फ्यु – मुखमंत्री

मुंबई- ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून आता नाईट कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा निर्णय कायम असणार आहे. तसेच ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय झाला आहे. आजच केंद्र […]

Continue Reading
bibatya

माजलगावच्या मंगरूळ शिवारात हिंस्त्र प्राण्याकडून वासरावर हल्ला

माजलगाव- तालुक्यातील मंगरूळ शिवारात हिंस्त्र प्राण्याकडून एका वासरावर हल्ला करण्यात आला आहे. हा हिस्त्र प्राणी बिबट्या असल्याची माहिती स्थानिक शेतकर्‍यांनी दिली आहे. अरूण देशमाने आणि शिवाजी राऊत या शेतकर्‍यांनी या बिबट्याला प्रत्यक्ष पाहील्याचे तहसीलदारांना सांगितले आहे. या घटनेनंतर माजलगावच्या तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मंगरूळ शिवारातील सर्वे नं.120 मध्ये बंडू घाटूळ यांच्या […]

Continue Reading
bibtya halla

नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश

बीड- पैठण, आष्टी, करमाळा तालुक्यात तब्बल आठ जणांच्या नरडीचाघोट घेणार्‍या बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून बिबट्याच्या दहशतीत वावरणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. वन विभागाच्या शार्प शुटरने करमाळा तालुक्यातील वांगी गावात ह्या बिबट्याला टिपले आहे. बिबट्याने पैठणमध्ये बाप-लेकाच्या नरडीचा घोट घेतला होता. तर आष्टीत एक बालक, एक पंचायत समिी […]

Continue Reading

नेकनुरहून कांदा घेऊन गेलेल्या टेम्पोला अपघात; तिघांचा मृत्यू

टायर फुटल्याने तुळजापूर जवळ घडली घटना  नेकनुर दि.16 : सोलापूरकडे कांदा घेऊन निघालेल्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो रस्ता दुभाजकाला धडकला. या अपघातात नेकनूर परिसरातील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात उस्मानाबाद सोलापूर महामार्गावर तुळजापूरजवळ आराधवाडी शिवारात बुधवारी (दि.16) पहाटे दिड वाजताच्या सुमारास झाला. नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या निवडूंगवाडी गवळवाडी येथील तीन शेतकरी आपला […]

Continue Reading
grampanchayat

सरपंच पदाच्या झालेल्या आधीच्या सोडत रद्द! ग्रामविकास विभागाचा सुधारित आदेश जारी

बीड- ज्या जिल्ह्यामध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे, त्यांच्या सोडत रद्द करण्यात आल्याचा सुधारीत आदेश आज ग्रामविकास विभागाने जारी केला आहे. संपूर्ण राज्यात नव्याने सरपंच आणि उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असा नवा आदेश आज, १६ डिसेंबर रोजी ग्राम विकास विभागाने बाजावला आहे. या आदेशामुळे मोठा […]

Continue Reading

रेखा जरे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन फेटाळला

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दै.सकाळचा अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक पत्रकार बाळ ज.बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळला.       या गुन्ह्यात नाव आल्यापासून फरार असलेल्या बोठे याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी हा अर्ज दाखल केला होता. त्याला विरोध करताना पोलिसांनी सुनावणीच्यावेळी […]

Continue Reading

शेतकरी आंदोलनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका, रोज एवढ्या हजार कोटींचं नुकसान!

शेतकरी आंदोलनामुळं पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे

Continue Reading
grampanchayat

सरपंच पदाच्या आरक्षणाला ग्रामविकास मंत्र्यांकडून स्थगिती!

मुंबई- बीडसह राज्यातील आठ जिल्ह्यात त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आल्या आहेत. मात्र सरपंच पदासाठी होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी आता सदस्यांची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे.जिल्ह्यात 129 ग्रामपंचतीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. तर जिल्ह्यातील 1 हजार 66 ग्रामपंचायतीसाठी 11 आणि 12 डिसेंम्बर रोजी […]

Continue Reading