swab-new-image

बीड जिल्ह्यात पुन्हा 17 पॉझिटीव्ह

जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ तब्बल बीड ः बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा 17 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कालच 13 जण पॉझिटीव्ह आढळून आले होते. आज 262 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 238 निगेटीव्ह आले असून अनिर्णीत 7 स्वॅब आहेत. तर 17 जण पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.आज आढळून आलेल्यांमध्ये बीड तालुक्यातील 6, अंबाजोगाई […]

Continue Reading
beed vakil

बीड न्यायालयात वाढदिवस साजरा, 11 वकीलांवर गुन्हा

न्यायालयाच्या आवारात वाढदिवस (Birthday) साजरा करणे वकीलांना चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवस साजरा करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 नामांकित वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continue Reading
पारनेर

राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या पाचही नगरसेवकांच्या हाती पुन्हा ‘शिवबंधन’

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक आपल्या हाती पुन्हा शिवबंधन बांधणार आहेत. ’मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार नीलेश लंके, मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाच नगरसेवकांची बैठक झाली. मातोश्रीवरील बैठकीपूर्वी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस तालुका महिला आघाडी प्रमुख उमताई बोरुडे, स्वीकृत नगरसेवक विजय वाघमारे, […]

Continue Reading
dhananajy munde

राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करा : धनंजय मुंडे

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली मागणी मुंबई, दि. ८ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, संबंधितांचा तातडीने शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. मंगळवारी (दि. […]

Continue Reading
atyachar

अपरहण करुन डांबून ठेवत चौदा दिवस केले अत्याचार

बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून जिल्ह्यातील महिला असुरक्षित असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे.

Continue Reading
सोयाबीनच्या बोगस बियाणे

कृषीचे सहसंचालक हजर न झाल्यास त्यांना अटक करा

बोगस सोयीबीन बियाणे प्रकरणी औरंगाबाद खंडपीठ संतप्त औरंगाबाद : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयबीनचे बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. औरंगाबाद हायकोर्टात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल आहे. याचिकेच्या सुनावनी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. […]

Continue Reading
devichi paradi bharane

औसा येथे सुकून बघणारा आराधी निघाला कोरोना पॉझिटीव्ह

एका भोंदूबाबा मुळे तीन कुटुंबातील 20 जण संक्रमीत औसा, दि. 8 : घराबाहेर पडू नका, धार्मिक कार्यक्रम घेऊ नका, लग्न समारंभाला मोजकेच पाहुणे बोलवा, असे प्रशासनाने कितीही सांगितले तरी लोक ऐकत नाहीत. लातुरच्या औसा तालुक्यातील सारोळा येथे देवीची परडी भरायची म्हणून एक कुटूंब आराध्याकडे गेले अन् आता तो आराधीच कोरोना पॉझिटीव्ह निघाला. त्यानंतर संपर्कातील त्या […]

Continue Reading