SCHOOL TIMING

चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याचा शासनाचा निर्णय

विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नसल्याने घेतला निर्णय बीड, दि.8 : बदलत्या जीवनशैलीमुळे शालेय विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने शासनाने आज चौथीपर्यंतच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सकाळच्या सत्रातील शाळा 7 ऐवजी सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविल्या जाणार आहेत. याबाबत शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षी […]

Continue Reading
ARTH QUICK

बीडमध्ये या कारणामुळे झाला गूढ आवाज

भूगर्भ शास्त्रज्ञाची माहिती दि.6, बीड : बीड आणि जिल्ह्याच्या अधिकतम भाग आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी एका गूढ आवाजाने ARTH QUICK हादरून गेला. त्यामुळे हा आवाज नेमका कशाचा? या विषयी बीडमध्ये तर्क वितर्क लढविणे सुरू होते. परंतू आता हा आवाज नेमका कशामुळे झाला याविषयी माहिती समोर आली आहे. बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी कार्यारंभशी […]

Continue Reading
ncp

घड्याळ अजित पवारांचे; निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

मुंबई, दि.6 : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. शरद पवार SHARAD PAWAR आणि अजित पवार AJIT PAWAR यांच्या भांडणात राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगाने ELECTION COMMISSION घेतला असून त्यात पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार […]

Continue Reading
MANOJ JARANGE

सरकार माझ्याविरोधात ट्रॅप लावून काहीतरी षडयंत्र रचतंय -मनोज जरांगे

बीड, दि.16 : आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काही मराठा समन्वयकांना सोबत घेऊन माझ्याविरोधात काहीतरी षडयंत्र रचत आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE यांनी केला आहे. मुंबईकडे कूच करण्याच्या काही दिवस आगोदर जरांगे पाटलांनी हा गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुंबई आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काहीतरी षडयंत्र रचत असल्याची […]

Continue Reading
MANOJ JARANGE

ठरलं! 26 जानेवारीला मुंबईत पोहोचायचं!!

बीड, दि.15 : मराठा आरक्षणाचा लढा आता तीव्र होण्याची चिन्ह आहेत. मनोज जरांगे MANOJ JARANGE यांनी चलो मुंबई अशी हाक दिल्यानंतर मराठा आंदोलन किमान 20 ते 25 दिवसात मुंबईत पोहोचतील, असा कयास बांधला गेला होता. परंतु मनोज जरांगे यांनी नेहमीप्रमाणे याहीवेळी गनिमी कावा आखत दररोज 90 ते 100 किलोमीटर प्रवास करण्याचे नियोजन केले आहे. कसल्याही […]

Continue Reading
MANOJ JARANGE PATIL

मुंबईच्या आंदोलनासाठी सगळ्यांनी मुंग्यांसारखे घराबाहेर पडा – मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर, दि.27 : मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल? ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असं आज मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. हा लढा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि तो सुरुच राहिल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडले आहेत. असं […]

Continue Reading
court

17 संशयित आरोपींना माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन

30/10 जाळपोळ प्रकरण ः सुंदर भोसलेच्या जामीनाकडे लागले होते सर्वांचे लक्ष माजलगाव, दि.16 : माजलगावात घडलेल्या 30/10 च्या जाळपोळ अन् दगडफेक प्रकरणात अटक असलेल्या 17 संशयित आरोपींना माजलगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भास्कर जी. धर्माधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. यातील बहुतांश आरोपी हे 30 ते 45 दिवसांपासून जिल्हा कारागृहात आहेत. अ‍ॅड. गोले यांची सामाजिकजाणीवेतून […]

Continue Reading
mushak

विसर्जन मुषकराज 2023 भाग 10

मुषक आज तांबडं फुटायला आवरून सवरून तयार झाला होता. बाप्पांनी नेहमीची पुजा-अर्चा उरकून घेतली. काही मोजक्याच खास लोकांशी चर्चा करण्यासाठी बाप्पांनी राखीव दिवस ठेवला होता. राजकारणाचा बाप्पांना विट आल्याने त्यांनी या दहा दिवसात युवानेते वगळता एकाही राजकारण्याला जवळ फिरकू द्यायचं नाही, असा पणच केला होता. पुजा अर्चा आटोपताच बाप्पांनी वर्तमानपत्रे हातात घेतली. सगळ्या पेपरच्या पानावर […]

Continue Reading
mushakraj

दोन पालकमंत्री मुषकराज 2023 भाग 9

बाप्पांच्या स्वागतासाठी आज बीडच्या रेस्टहाऊसमध्ये दोघा नेत्यांनी एन्ट्री केली. मीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोन्ही नेते आपआपसात भांडत असल्याचे पाहून बाप्पांनी मुषकाला दोघांनाही आत सोडण्याची आज्ञा केली. अतुलभौव सावे – याला काय अर्थय बाप्पा. दिड वर्षापासून मी या जिल्ह्याचा पालक है. याच नैत तर जालन्याचा पण कारभार मी पाहतोय. अन् कोणीतरी उशीरा उठून येऊन म्हणतंय […]

Continue Reading
mushakraj

सामाजिक कार्यकर्ते मुषकराज 2023 भाग 8

मुषक अन् बाप्पा आज बीडच्या रेस्ट हाऊसला मुक्कामी होते. सकाळचे सात वाजले, बाप्पांनी मुषकाला आवाज दिला “अरे कुठे लपलायस आवर बिगीनं. आज काय सुट्टी घ्यायचा विचारंय का तुझा?” आवाज ऐकून मुषक बाप्पांच्या पुढ्यात हजर होत म्हणाला “इनमिन आपल्या हातात 10 दिवस. त्यातल्या एक दिवस सुट्टी घेतली तर जिल्ह्याची खबरबात कशी कळायची? नेते लोकांना असतात दोन […]

Continue Reading