मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपल्या लेकारांसाठी एकदा होऊन जाऊद्या पण..
केशव कदम- बीड दि.15 : गावागावात शांततेचे आवाहन करा, गावे जागी करा आणि साखळी उपोषण करा. आपल्या लेकरांसाठी एकदा होऊन जाऊद्या पण शांततेत. आरक्षण तर मिळणारच आहे, नाही मिळाले तर 24 नंतर काय करायचे ते तेव्हा सांगेल. फक्त शांततेत आंदोलन करा कारण शांततेत खूप ताकद आहे. यांच्या बुडाखालील सगळे कागदे काढू फक्त संयम ठेवा असे […]
Continue Reading