35 हजाराच्या हुंड्याने घेतला उर्मीलाचा बळी
बीड : लग्नात ठरलेल्या हुंड्यापैकी राहिलेल्या हुंड्यासाठी उर्मीलाचा सतत सासरच्या मंडळीकडून छळ होत होता. एकदा न्यायालयात जावून प्रकरण मिटले. अनेकदा नातेवाईकांनी मध्यस्थी करुन मिटवले. यामध्ये दहा ते बारा वर्षाचा कालावधीही गेेला. दरम्यान दोन मुले झाली आता आनंदाने संसार करतील असे नातेवाईकांना वाटत होते. पण उर्मीला आणि रमेश यांच्या संसारामध्ये आनंद कधी आलाच नाही. नेहमीच दोघांमध्ये […]
Continue Reading