”लॉकडाऊनमुळे शेतकर्यांना पैसे अदा करण्यास दिरंगाई झालेली आहे. मात्र लवकरच शेतकर्यांना त्यांच्या कापसाचे पैसे मिळतील. आता प्रक्रिया सुरु झाली असून गतीने काम सुरु आहे”.सदाशिव इंगळे, व्यवस्थापक, फेडरेशन परळी,
”जिल्ह्यातील हरभरा व तुर उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात खूप थोड्या शेतकर्यांनी माल विक्रीसाठी आणलेला आहे. त्यांचे पैसेही तात्काळ अदा करण्यात येत आहेत.मनोज वाजपेयी, जिल्हा पणन अधिकारी