काय होणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष!
मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक दुपारी तीनच्या सुमारास बोलावली आहे. या बैठकीत लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध लादले जाणार याबाबत चर्चा होऊन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांपुवी फेसबूक लाईव्हवरून संवाद साधला होता. त्यात ते म्हणाले, लोकांनी […]
Continue Reading