NSL shugar factory

माजलगावात अतिरिक्त ऊस असताना दलाल पोसण्यासाठी पाथरीला टोळ्या

गिरीश लोखंडे हे पाप कशासाठी? माजलगावच्या शेतकर्‍यांनी फाशी घ्यायची का? बालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या कार्यक्षेत्रातच अतिरिक्त ऊस आहे. मात्र असे असताना कारखान्याकडून पाथरी तालुक्यात टोळ्या टाकल्या जातात. कारण एकच गेटकेन ऊसात अधिकारी, मुकादम यांना मोठं घबाड मिळतं. आणि गेटकेन ऊस का आणता असे कोणी विचारले तर प्रत्येक वर्षी तिकडचे शेतकरी आम्हाला […]

Continue Reading
prakash solanke

कारखाना बंद करू म्हणणे हा पोरखेळ वाटला का? – आ.प्रकाशदादा सोळंके

बालाजी मारगुडे । बीडदि. 12 : भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकी अधिकार्‍याला केलेल्या मारहाणीने एनएसएल शुगरचे एमडी गिरीश लोखंडे यांनी थेट कारखाना बंद करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. आज दैनिक कार्यारंभने माजलगावचे लोकप्रतिनिधी आ.प्रकाशदादा सोळंके यांची भुमिका जाणून घेतली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या मॅनेजमेंटबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. आ.सोळंके […]

Continue Reading
NSL Shugar limited

एनएसएल शुगरमध्ये कर्मचार्‍यांच्याच ‘टोळ्या’

मांजरीला वाटते दूध पिताना मला कोणी बघत नाही, पण लोखंडे साहेब या भ्रमातून बाहेर या– नोंदीसाठी एकरी 5 हजारांना खिसा कापला जातो– गेटकेन ऊसासाठी एकरी 10 हजाराची लुटमारीबालाजी मारगुडे । बीड दि.11 : ऊसाची नोंद खालीवर केल्याचे अनेक आरोप एनएसएल शुगरवर शेतकरी करतात. मात्र शेतकर्‍यांंच्या आवाजापुढे अधिकार्‍यांच्या मग्रुरीचा आवाज जास्त असल्याने आणि कारखाना आपला ऊस […]

Continue Reading
NSL Shugar limited

…हो पण, लोखंडे साहेब दलालांच्या टोळ्या चालवू नका…

बालाजी मारगुडे । बीडदि. 10 : दोन दिवसांपुर्वी एनएसएल शुगरच्या कर्मचार्‍याला पोलीसासमोर भाई गंगाभिषण थावरे यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. भाई चूक की बरोबर हे आम्हाला इथे अजिबात सांगायचे नाही. परंतु कारखाना प्रशासन ज्या प्रमाणे दलालांच्या टोळ्या चालवतं ते पाहता, तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. गरीब बिचारा शेतकरी जेव्हा कारखान्यात जातो त्यावेळी त्याला कर्मचारी […]

Continue Reading

कापूस 8500 तर सोयाबीन 7100 रूपये प्रतिक्विंटल

शेतमालाच्या दराने मारलेल्या उसळीने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत सय्यद दाऊद । आडसदि. 26 : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले तर नगदी पीक समजले जाणारे कापूस आणि सोयाबीनच्या दराची घसरण पाहता शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु आठवडाभरात दर चांगलेच वधारले. शुक्रवारी (दि.26) येथील विश्वतेज जिनींग प्रेसींग येथे 8 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केली. लातूर […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading
aurangabad-high-court

उच्च न्यायालयात हजर रहा अन्यथा… कोर्ट वॉरंट काढू पीक विमा कंपनीस खंडपीठाची तंबी

राजेश राजगुरु/ गेवराईपीकविमा संदर्भात सुनावनीस विमा कंपनीचे प्रतिनिधी वारंवार गैरहजर राहत असल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कंपनीला हजर राहा अन्यथा कोर्ट वॉरंट काढू, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे विमा कंपनीला आता पुढील तारखेस कोर्टात हजर रहावे लागणार आहे. जून 2020 ते ऑक्टोबर2020 मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. […]

Continue Reading
dhananjay munde

पीक कर्ज न देणार्‍या बँकावर कारवाई करा – पालकमंत्री धनंजय मुंडे

आढावा बैठकीत प्रशासनाला सुचना बीड : खरिपातील पिक कर्ज वितरणासाठी बँकांकडून दिरंगाई झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत येऊ शकतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी वाटप होताना दिसत असून याबाबतचे कारण शोधण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी नंतर पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येता कामा नये. राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही ठराविक वेळेत […]

Continue Reading
delhi vidhayak

कृषी कायद्याला विरोध करणार्‍या भाजपाच्या आमदाराला शेतकर्‍यांनी धुतले

दिल्ली, दि. 27 : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे पंजाबमध्ये पहायला मिळत आहे. येथील एक भाजपा आमदार पत्रकार परिषदेला आल्याचे कळताच शेतकर्‍याच्या एका गटाने ह्या भाजपा आमदाराला इतके धुतले की त्याच्या अंगावरचे कपडे देखील अक्षरशः फाडून टाकण्यात आले होते. नंतर पोलीसांनी या आमदाराची शेतकर्‍यांच्या तावडीतून मुक्तता करून एका दुकानात त्यांना कोंडून घेतले. घटनेचा […]

Continue Reading
avkali paus

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -धनंजय मुंडे

परळी- गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी […]

Continue Reading