ASHOK CHVHAN

काँग्रेसमध्ये भुकंप, अशोक चव्हाण 11 आमदारांसह भाजपात जाणार

मुंबई, दि.12 : काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिला. आज पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समजते. त्यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा […]

Continue Reading
SCHOOL TIMING

चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याचा शासनाचा निर्णय

विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नसल्याने घेतला निर्णय बीड, दि.8 : बदलत्या जीवनशैलीमुळे शालेय विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने शासनाने आज चौथीपर्यंतच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सकाळच्या सत्रातील शाळा 7 ऐवजी सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविल्या जाणार आहेत. याबाबत शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षी […]

Continue Reading
ARTH QUICK

बीडमध्ये या कारणामुळे झाला गूढ आवाज

भूगर्भ शास्त्रज्ञाची माहिती दि.6, बीड : बीड आणि जिल्ह्याच्या अधिकतम भाग आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी एका गूढ आवाजाने ARTH QUICK हादरून गेला. त्यामुळे हा आवाज नेमका कशाचा? या विषयी बीडमध्ये तर्क वितर्क लढविणे सुरू होते. परंतू आता हा आवाज नेमका कशामुळे झाला याविषयी माहिती समोर आली आहे. बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी कार्यारंभशी […]

Continue Reading
ncp

घड्याळ अजित पवारांचे; निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

मुंबई, दि.6 : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. शरद पवार SHARAD PAWAR आणि अजित पवार AJIT PAWAR यांच्या भांडणात राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगाने ELECTION COMMISSION घेतला असून त्यात पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार […]

Continue Reading
BEED SP OFFICE

गेवराई पेंडीग; 10 ठाण्याला मिळाले नवीन ठाणेदार!

दि.24 : बीड पोलीस दलातील 10 पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार म्हणून नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.24) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले. मात्र गेवराई व केजचे ठाणेदार अद्याप नियुक्त केले नसून येथे प्रवीणकुमार बांगर, संजय लोहकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिलेल्या नियुक्तीमध्ये माजलगाव ग्रामीणचे पोनि.शिवाजी बंटेवाड बीड ग्रामीण, मानव संसाधनचे पोनि.बालक पांडुरंग कोळी माजलगाव ग्रामीण, […]

Continue Reading

कुंडलिक खांडेंनी विधानसभेसाठी हाबुक ठोकत घेतला मोठा निर्णय

पत्रकार परिषद घेवून दिली माहिती बीडदि.23 ः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हाबुक ठोकली आहे. त्यासाठी त्यांनी सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना केली असून तिचा महाराष्ट्रभर विस्तार करणार असल्याचे जाहीर करत येणारी बीड विधानसभा निवडणूक लढविणार असल्याबाबत मंगळवारी (दि.23) त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली. पुढे बोलताना कुंडलिक खांडे म्हणाले […]

Continue Reading
MANOJ JARANGE

सरकार माझ्याविरोधात ट्रॅप लावून काहीतरी षडयंत्र रचतंय -मनोज जरांगे

बीड, दि.16 : आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काही मराठा समन्वयकांना सोबत घेऊन माझ्याविरोधात काहीतरी षडयंत्र रचत आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE यांनी केला आहे. मुंबईकडे कूच करण्याच्या काही दिवस आगोदर जरांगे पाटलांनी हा गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुंबई आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काहीतरी षडयंत्र रचत असल्याची […]

Continue Reading
acb trap

ग्रामसेवकासह खाजगीइसम एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 15 : दुधाळ गट योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या गाई गावात दाखल झाल्याची ग्रामपंचायतला नोंद करण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने स्वीकारली. बीड येथील जुनी पंचायत समितीच्या आवारातील हॉटेलात सोमवारी (दि.15) दुपारी ही कारवाई करण्यात आली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading
MANOJ JARANGE

ठरलं! 26 जानेवारीला मुंबईत पोहोचायचं!!

बीड, दि.15 : मराठा आरक्षणाचा लढा आता तीव्र होण्याची चिन्ह आहेत. मनोज जरांगे MANOJ JARANGE यांनी चलो मुंबई अशी हाक दिल्यानंतर मराठा आंदोलन किमान 20 ते 25 दिवसात मुंबईत पोहोचतील, असा कयास बांधला गेला होता. परंतु मनोज जरांगे यांनी नेहमीप्रमाणे याहीवेळी गनिमी कावा आखत दररोज 90 ते 100 किलोमीटर प्रवास करण्याचे नियोजन केले आहे. कसल्याही […]

Continue Reading

अंधारात जात असलेल्या ठाकरे गटाला रामराम!

विधानसभा जवळ आली की माझ्यावर अन्याय होतो – अनिल जगताप बीड दि.5 : 1986 पासून शिवसेनेत काम केले, बाळासाहेबांचे विचार तळागाळात पोहचवले. शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. विधानसभा जवळ आली की माझ्यावर अन्याय केला जातो, पद काढले जाते. हे कशामुळे याचे उत्तर मिळाले नाही. कुणाचेही ऐकून हा अन्याय केला जातो. ही सेना अंधारात जात आहे. […]

Continue Reading