शेतीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात हाणामारी;उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

बीड दि.27 : शेतीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांना दगड व लाकडाने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होती. दरम्यान यातील जखमी चुलत्याचा रविवारी (दि.27) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आडस येथील गायके परिवारात मागील […]

Continue Reading
crime

गेवराई तालुक्यातील डोंगरावर आढळला मानवी सांगाडा!

घातपात की आत्महत्या; घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली गेवराई दि.26: शहरापासून जवळ असलेल्या पालख्या डोगरावर एक मानवी शरीराचा सांगाडा सापडला असुन त्याचे मुंडके झाडाला टागलेले तर धडाचा सापळा खाली पडलेल्या आवस्थेत आढळल्याने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगरावर एक बेवारस दुचाकी पडलेली आहे, अशी […]

Continue Reading

रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागरांसह आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा!

बीड दि.26 : येथील रजिस्ट्री कार्यालयात रजिस्ट्रीसाठी आलेल्याना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कुकरीने हल्ला केला. तसेच पैशाची बॅग लंपास केली. याप्रकरणी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर आदींसह आठ जनांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा शनिवारी (दि.26) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजिस्ट्री कार्यालयात राजिस्ट्रीसाठी […]

Continue Reading

खोटे गुन्हे मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन!

बीड दि. 26 : डॉ.भारतभूषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सारिकाताई क्षीरसागर यांच्या उपस्थित क्षीरसागर समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले. तसेच खोटे गुन्हे मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, डॉ.भारतभूषण क्षीररसागर व योगेश क्षीरसागर […]

Continue Reading