एका दुचाकीसह 50 कबुतरे चोरी

माजलगाव ः तालुक्यातील उमरी येथे बुधवारी (दि.9) रात्री अज्ञात चोरट्याने एका दुचाकीसह 50 कबुतरावर डल्ला मरल्याची घटणा घडली. दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी येथील सदाशिव मदन गिलबिले यांची दुचाकी (एम.एच.44.एच.3881) घरासमोर उभा केलेली होती. या नंबरची दुचाकी व ज्ञानेश्वर लक्ष्मण राऊत यांचे 50 कबुतरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या […]

Continue Reading
harssh poddar

स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल

तात्काळ कार्यमुक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश बीड  :  येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी ‘एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष […]

Continue Reading

खदाणीत आढळला अनोखी इसमाचा मृतदेह

हात-पाय बांधलेले असल्याने घातपाताचा संशय तलवाडा :  गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतकर्‍याच्या शेतात असलेल्या खदाणीत बुधवारी (दि.10) अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.        तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश उणवने, जमादार मारोती माने, पोकॉ.वडकर […]

Continue Reading

ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीला अटक

बेंगळुरू : अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे विभागाने (सीसीबी) मंगळवारी संजना गलरानी या कन्नड अभिनेत्रीला अटक केलीय. या प्रकरणात अगोदर रागिणी द्विवेदी हिलाही अटक करण्यात आली आहे. संजनाला पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील घरातून ताब्यात घेतलं. आधीच अटकेत असलेला वीरेन खन्ना याच्या घरावर पोलिसांनी छापाही मारला. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 13 जणांना आरोपी बनवण्यात […]

Continue Reading

तरुणाचा करंट बसल्याने जागीच मृत्यू

बीड : पहाटे बाहेर शौचास गेलेल्या तरुणाचा करंट बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील कोल्हारवाडी येथे सोमवारी (दि.7) पहाटे घडली. किसन कल्याण ढेंगे (वय 23) असे मयताचे नाव आहे. किसन हा शेतीकरी असून दुग्ध व्यवसाय करत होता. सोमवारी पहाटे प्रातविधीसाठी घराबाहेर गेल्यानंतर विद्युत पोलला दिलेल्या तानाच्या तारीमध्ये करंट उतरला होता. त्या तारीला धक्का लागल्याने […]

Continue Reading
sudam munde

सुदाम मुंडेवर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल

हॉस्पिटलवर छापा मारल्यानंतर आरोग्य विभागाने फुड अ‍ॅन्ड ड्रग्जच्या अधिकार्‍यांना पाचारण केले. रात्री दिडच्या सुमारास या अधिकार्‍यांनी परळीत पोहोचत त्या ठिकाणी असलेली औषधांची रिकामी खोकी, इंजेक्शन, अर्धवट औषधी, विविध गोळ्यांची पाकिटं जप्त केली असल्याची माहिती औषध निरीक्षक आर.बी.डोईफोडे यांनी दिली.

Continue Reading

बंजारा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

बीड  :  शहरातील बंजारा हॉटेलमध्ये शनिवारी (दि.5) आरटीओ कार्यालयातील एजंटचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकरणी शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. श्रीमंत उर्फ सिरपा बन्सीधर सरवदे (वय 52 रा.पंचशिलनगर बीड) असे मयताचे नाव आहे. शहरातील बसस्थानकासमोर हॉटेल बंजारामध्ये त्यांचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. दारुच्या नशेतून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त […]

Continue Reading

पीपीई किट घालून आहूजा मेडिकल फोडले

बीड शहरातील साठे चौकातील प्रकार सीसीटीव्हीत कैद बीड :  शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील आहुजा मेडिकल चोरट्यांनी फोडले. चोरटदुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी गल्ल्यातील 60 हजारांची नगदी रक्कम लंपास केली. यावेळी चोरटयांनी पीपीई किट घातल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.      शहरातील साठे चौकातील आहुजा मेडिकल […]

Continue Reading
harssh poddar

दहशत निर्माण करणारे तीन गुंड हद्दपार

कायद्याचे पालन न करणार्‍यांवरकठोर कारवाई होणार-हर्ष पोद्दार बीड  : बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बीड शहरामध्ये नेहमी दहशत निर्माण करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे अशा प्रकरचे गुन्हे दाखल असणार्‍या तीन गुंडांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. […]

Continue Reading

वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी आरटीओ कार्यालय केलं बंद

परवानाधारकांसह, वाहनधारकांची कामे रखडली बीड : दि.4 बीड येथील आरटीओ कार्यालय मागील अनेक वर्षापासून प्रभारीवर आहे. त्यात येथील काही वरिष्ठ क्लार्क उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी कार्यालयच बंद केलं आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मागील अनेक वर्षापासून आरटीओ कार्यालयातील कामकाज सुरुळीत सुरु नाही. अधिकारी जागेवर […]

Continue Reading