arrested criminal corona positive

कोरोना पॉझिटीव्ह फरार आरोपीसह अन्य एक गजाआड

खुनाच्या गुन्ह्यात होते फरार  बीड :  खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सदरील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तो फरार झाला. या आरोपीसह खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणखी एका आरोपीच्या पोउपनि.संतोष जोंधळे यांनी कळंब तालुक्यातील आढळा शिवारातून शनिवारी (दि.1) मुसक्या आवळल्या आहेत.   […]

Continue Reading

एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!

15 वर्षापासून गोचिडासारखे चिकटून बसलेले कर्मचारी कधी बदलणार? बीड, दि.30 : येथील स्थानिक गुन्हे शाखेत मागील पंधरा वर्षापासून अनेक कर्मचारी माया कमविण्यासाठी दबा धरुन बसले आहेत. दर दोन-तीन वर्षाला येथील प्रधान बदलला जातो पण प्यांद्या मात्र त्याच ठिकाणी गोचिडासारख्या चिकटून बसलेल्या असतात. सध्या एलसीबीत ‘तपास कमी अन् वसुली जादा’ असा कारभार सुरु आहे. अनेक वर्षापासून […]

Continue Reading
paithan

पुलावरुन आलेल्या पाण्यात दोघे वाहून गेले

पैठण तालुक्यातील पैठणखेडा येथील घटना पैठण  :  पैठण तालुक्यातील पैठणखेडा परिसरात बुधवारी दमदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी गावातील पुलावरून पाणी वाहत असताना पुलावर गेलेले दोन तरुण पाण्यात वाहून गेले. महिती मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे सपोनि.राजेंद्र बनसोड आपल्या पथकासह तातडीने बचावकार्यासाठी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करण्यासाठी अडचणी येत असल्याने पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा गुरुवारी […]

Continue Reading
निकाल

दहावीचा निकाल जाहीर

राज्याचा निकाल 95 टक्के  मुंबई: अखेर सर्व विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी हा निकाल एक वाजता पाहू शकतील. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी […]

Continue Reading
ACB TRAP

30 हजाराची लाच मागणार्‍या पोलीस निरीक्षकावर कारवाई

बीडच्या एसीबीची औरंगाबादेत कारवाई बीड : वाळू वाहतूक करण्यासाठी लोकेशन देणार्‍या मुलांवर कारवाई न करण्यासाठी तीस हजारांच्या लाचेची मागणी केली. ही लाच मागितल्या प्रकरणी बीडच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.28) औरंगाबाद येथील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. सय्यद शौकत अली (पोलीस निरीक्षक, शिल्लेगाव पोलीस ठाणे नेमणूक) असे लाचखोर […]

Continue Reading

पालखीचे भोई व्हायचे असेल तर तुम्ही पक्षांतर करू शकता – उध्दव ठाकरे

सामानाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पक्षांतर करू पाहणार्‍यांना इशारा मुंबई, दि.26 : राजस्थानमध्ये सध्या राजकीय संघर्ष सुरु असून महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस केलं तर काय होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुन बघा असं आव्हान देत मी भाकीत थोडीच करु शकतो असं म्हटलं आहे. पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला […]

Continue Reading
paithan-corona-upachar-kaks

पैठणचा आकडा 182 वर

आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, 66 जणांची यशस्वी मात पैठण, दि.25 : पैठण तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत 182 जण कोरोना बाधित रुग्ण वेगवेगळ्या गावांमध्ये आढळून आले आहेत. यामध्ये 66, रुग्ण पूर्णतः बरे झाले असून 5, जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली. पैठण तालुक्यांमध्ये सुरुवातीपासूनच विविध गावांमध्ये एक किंवा दोन रुग्ण आढळून येत […]

Continue Reading

चितेगाव एमआयडीसीमधील एका औषध कंपनी मध्ये १८ कोरोना बाधित

तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११७ वर पोहोचली पैठण  : पैठण तालुक्यातील चितेगाव एमआयडीसीतील एका औषध कंपनीत 18 कामगार कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पैठण तालुक्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 117 वर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना काळामध्ये एमआयडीसीतील कंपन्यांना सूट देऊन आरोग्याची योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आता कोरोनाने आपला मोर्चा औद्योगिक वसाहतींकडे […]

Continue Reading

लाडेवडगाव परिसरात तरुणाचा खून

अनैतिक संबधातून खूनाचा संशय आडस  : केज तालुक्यातील लाडेवडगाव परिसरात एक मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदज पोलीसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.बाबासाहेब चंद्रभान लाड (वय 39) असे मयताचे नाव आहे. अंबाजोगाई रोडवरील लाडेवडगाव परिसरात शनिवारी (दि.18) सकाळी मृतदेह आढळून आला. यावेळी मयताच्या अंगावर जखमा आढळून […]

Continue Reading
maratha arakshan

मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी 27 जुलैला

जास्त दिवस प्रकरण न्यायालयात रेंगाळणार नाही  मुंबई :  कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात रेंगाळणार नाही. येत्या 27 जुलैला या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. तीनच दिवसांत ही सुनावणी पूर्ण होणार आहे.       त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय […]

Continue Reading