जायकवाडीचं पाणी कुठल्याही क्षणी गोदापात्रात सोडणार
पैठणचे नाथसागर जलाशय 95 टक्के भरले असून आता कुठल्याही क्षणी गोदावरीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
Continue Readingपैठणचे नाथसागर जलाशय 95 टक्के भरले असून आता कुठल्याही क्षणी गोदावरीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
Continue Readingते 91 वर्षाचे होते. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे
Continue Readingमहाराजांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी – धनंजय मुंडे
Continue Readingपैठण तालुक्यातील घारी येथील घटना पैठण : शेततळ्यामध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पैठण तालुक्यातील घारी येथे सोमवारी (दि.31) सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील घारी शिवारातील एका शेततळ्यामध्ये बुडून समीर हबीब पठाण (वय 14 रा.घारी ता.पैठण), महमद शाहेद शेख […]
Continue Readingमुलगा अभिजीत यांनी ट्विटरवरुन दिली माहिती मुंबई : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी (दि.31) सायंकाळी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असताना […]
Continue Readingमुंबई, दि.31 : मुंबई बाजार समितीवर अशोक डक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून अर्ज दाखल करण्याचा वेळ संपेपर्यत एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे आता केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. डक यांना पवारांकडून हे एक निष्ठेचे फळ ठरले आहे. तसेच पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिकमासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची […]
Continue Readingनाथसागरात पाण्याची आवक घटली
Continue Readingरोजगार हमी योजना व फलोत्पादन
मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती
मागण्या मान्य केल्याशिवाय कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही -आ.सुरेश धस बीड, दि.26 : बीड जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण आजपर्यंत ऊसतोड मजूर, मुकादमांच्या भोवती फिरलेले आहे. राज्यात आणि राज्याबाहेरील कारखान्यालाही मजुर पुरविण्याचे काम बीड जिल्ह्यातून होते. त्यामुळे सांगतानाच बीडची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी केली जाते. आतापर्यंत या मजुरांचं नेतृत्व स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या पश्चात […]
Continue Readingमुंबई, दि.26 : वादाच्या केंद्रस्थानी असणारे नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने बदली केली असून त्याच्या जागी बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक पदाधिकारी आणि मुंढे यांच्यात महापालिकेत नेहमीच वाद उत्पन्न झालेले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केंद्रसरकारकडे मुंढे यांची तक्रार केली होती. सहा महिन्यांच्या आतच त्यांना नागपूर सोडण्याची […]
Continue Reading