सिल्व्हर ओकवरील आणखी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह
आतापर्यंत 12 जणांना कोरोनाची लागण
Continue Readingआतापर्यंत 12 जणांना कोरोनाची लागण
Continue Readingसंजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Continue Readingएकाच रात्री तीन दुकाने फोडली; मेंढपाळच्या 22 मेंढ्या चोरीला; पोलीस चौकीवर फिर्याद घेण्यास नकार पैठण, दि.16 : तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहामांडवा आणि आडूळ परिसरात शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आडूळ येथील एका डॉक्टरच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला तर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेल्या विहामांडवा गावात तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. सोबतच […]
Continue Readingमुंबई: कोरोनामुळे जग ठप्प झालं आहे. देशात तर महाराष्ट्र असं राज्य आहे, जिथे रुग्णसंख्या तुलनेने अधिक आहे. पुन्हा सगळं सुरु करून गाडी पूर्ववत करणं अवघड असलं तरी गरजेचं आहे. कोरोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत आहे. कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचं पाऊल टाकलं होतं. त्यामुळे सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. […]
Continue Readingचेअरमन तुषार शिसोदे यांना चपराक पैठण, दि.14 : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विहामांडवा ऊस उत्पादक गटातून निवडून आलेले प्रल्हाद औटे यांचे संचालक पद प्रादेशिक सहसंचालक योगीराज सुर्वे यांनी रद्द केले आहे. त्यामुळे व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांनी चेअरमन तुषार शिसोदे यांना राजकीय चपराक दिल्याचे बोलले जात आहे. पैठण तालुक्यातील विहामांडवा ऊस उत्पादक […]
Continue Readingसोलापूर, दि.13 : पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात आज चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे. येथील भोसे गावचे पाटील कुटूंबावर कोरोनाने अक्षरशः घाला घातला आहे. एकाच घरातील तिघांचा मागील चार दिवसात मृत्यू झाला आहे. कोरोनाने ओढवलेल्या या संकटात पाटील कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचा आज मृत्यू झाला. […]
Continue Readingअमरावती, दि.13 : मागील आठवड्यात खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खा.राणा याही पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांच्यावर नागपुरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईल हलविण्यात आले आहे. विमानाची व्यवस्था होण्यास वेळ लागत असल्याने राणा यांना बायरोड मुंबईला घेऊन जाण्यात येत आहे. 6 […]
Continue Readingगाळपावर प्रश्नचिन्ह? चंद्रकांत अंबिलवादे । पैठण पैठण : तालुक्यातील राजकीय चर्चेचा विषय ठरलेल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार सिसोदे यांचा कारखान्यातील कामकाजाचा अधिकार काढून घेतल्यानंतर चेअरमन तुषार सिसोदे व सचिन घायाळ कंपनीचे कारनामे दररोज समोर येत आहेत. चालू हंगामाची तयारी करण्यासाठी कारखान्याच्या बॉयलर व इतर मशिनरी आधुनिकीकरण (दुरुस्ती) करण्याच्या नावाखाली कारखान्यातून गायब झाली […]
Continue Readingरोष्टर घोटाळ्यामुळे बीड जिल्हा मात्र अद्यापही वंचितच प्रतिनिधी । बीडदि.12 : सन 2017 पासून शिक्षक आंतर जिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जातात. आंतरजिल्हा बदल्यांचे आज पर्यंत तीन टप्पे झालेले आहेत. या तीन टप्प्यांमध्ये खुल्या प्रवर्गाचा वाट्याला अत्यंत नगण्य बदल्या आलेल्या होत्या. तिसर्या टप्प्यात खुल्या प्रवर्ग पूर्णतः वगळण्यात आला होता. चौथ्या टप्प्यात खुल्या प्रवर्गाचा समावेश केल्याने […]
Continue Readingप्रतिनिधी । मुंबईदि.12 : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतंय’ असं शरद पवार म्हणाले. शिवाय पार्थ पवार […]
Continue Reading