BHAGR VISHBADHA

भगर खाल्ल्याने साठ ते सत्तर जणांना विषबाधा; आकडा वाढण्याची शक्यता

गेवराई तालुक्यातील तळणेवाडीतील घटनाबाधीतांना गेवराई, बीडमध्ये उपचार बीड, दि.11 : गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल साठ ते सत्तर जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांनी ज्यांनी ही भगर खाल्ली त्यांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात रेफर […]

Continue Reading
JAYAKWADI, NATHSAGAR

‘नाथसागर’ इतके टक्के भरले

पैठण, दि.10 : मराठवाड्याची तहान भागविणारे नाथसागर जलाशय 56.66 टक्के भरले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांसह, शहरातील पाणी पुरवठा व उद्योगांच्या चिंता किमान वर्षभरासाठी मिटल्या आहेत.जायकवाडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाची सायंकाळी सहा वाजताची पाणी पातळी 1513.03 फूट (461.192 मीटर) होती. तर धरणातील पाण्याची आवक 3171क्युसेक होती. धरणाचा एकूण पाणीसाठा 1968.187 दलघमी असून जिवंत पाणी […]

Continue Reading
govrya

चक्क गोवर्‍यातून गांजाची तस्करी

गोवर्‍यातून वाहतूक होणारा 20 लाखाचा गांजा जप्त इंदौर, दि.10 : अंमली पदार्थांची सहज तस्करी करता यावी यासाठी तस्कर नवनव्या क्लृप्त्या शोधत असतात. पण, यावेळी पोलिसांनी एका अशा टोळीला शोधलं आहे, जी शेणाच्या गोवर्‍यांमधून गांजाची तस्करी करत होती.मध्य प्रदेशच्या इंदूर येथे एका अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी […]

Continue Reading
uddhav

गुगल क्लासरूम वर शिक्षण देणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य

मुंबई: कोरोनाच्या परिस्थितीत सध्या अधिक धोका महाराष्ट्रात आहे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये; यासाठी राज्य सरकारनं महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने गुगलशी करारही केला आहे. या प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय […]

Continue Reading

महाराष्ट्रातील या खासदारांचा रिपोर्ट कोरोना positive

खासदार यांचं कुटुंब देखील positive असल्याचं आज समोर आल्याने खळबळ उडाली आहे अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. खासदार राणा यांच्याशिवाय कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. आणि आज नवनीत राणा यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले […]

Continue Reading
समीर शर्मा

ये रिश्ता क्या केहलता है फेम समीर शर्माची राहत्या घरी आत्महत्या

मुंबई: सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मानं बुधवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. समीरचा मृतदेह मालाड येथे किचनमधील सिलिंगला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरनं मालाडमधील घरं फ्रेबुवारीमध्ये भाडे तत्वावर घेतले होते. बुधवारी रात्री इमारतीच्या वॉचमननं समीरचा मृतदेह पाहिला आणि त्याच्या […]

Continue Reading
टीईटी

टीईटीचा निकाल जाहीर, 16, 592 शिक्षक पदासाठी पात्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या अनेक चुकांमुळे हि परिक्षा वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. 19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी गटासाठीचा पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला. त्यापैकी 10 हजार 487 […]

Continue Reading
shivaji-nilangekar-and-anil

आज महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांचे निधन

नगर, लातूर, दि.5 : महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांचे आज सकाळी निधन झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पहाटे पुणे येथे निधन झाले. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी ते कोरोनातून मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. ते […]

Continue Reading
RAHUL REKHAWAR

बाहेरुन येणार्‍यांसाठी संपूर्ण जिल्हाबंदी

जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना पास देऊ नका-जिल्हाधिकारी  बीड :  जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2020 पासून लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली. त्यामुळे जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे ई परवाने स्थगित ठेवण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यातील इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणार्‍यांसाठी संपूर्ण बीड […]

Continue Reading

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम पंतप्रधान कार्यालयात उपसचिव

बीड :  बीडचे तत्कालीन व  पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नुकतीच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे 2013 ते 2016 मध्ये बीडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. साडेतीन वर्षाच्या काळात त्यांनी बीडमध्ये चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली. सरकार आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून प्रशासन काम करत असते. या प्रशासनाचा प्रमुख […]

Continue Reading