निकाल

दहावीचा निकाल जाहीर

राज्याचा निकाल 95 टक्के  मुंबई: अखेर सर्व विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी हा निकाल एक वाजता पाहू शकतील. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी […]

Continue Reading
ACB TRAP

30 हजाराची लाच मागणार्‍या पोलीस निरीक्षकावर कारवाई

बीडच्या एसीबीची औरंगाबादेत कारवाई बीड : वाळू वाहतूक करण्यासाठी लोकेशन देणार्‍या मुलांवर कारवाई न करण्यासाठी तीस हजारांच्या लाचेची मागणी केली. ही लाच मागितल्या प्रकरणी बीडच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.28) औरंगाबाद येथील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. सय्यद शौकत अली (पोलीस निरीक्षक, शिल्लेगाव पोलीस ठाणे नेमणूक) असे लाचखोर […]

Continue Reading
10th result

प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल लागणार उद्या

मुंबई ः कोरोना महामारीने सगळ्या क्षेत्राचे नुकसान केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर इतिहासात प्रथमच इतकी उलथापालथ पाहायला मिळाली. दहावीचा तर एक पेपरसुद्धा या कोरोनामुळे रद्द करावा लागला. निकालाबाबत असणारी अस्पष्टता खूप काळ होती. मात्र, आता प्रतिक्षा संपली आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजे 29 जूलै 2020 रोजी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व […]

Continue Reading

पालखीचे भोई व्हायचे असेल तर तुम्ही पक्षांतर करू शकता – उध्दव ठाकरे

सामानाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पक्षांतर करू पाहणार्‍यांना इशारा मुंबई, दि.26 : राजस्थानमध्ये सध्या राजकीय संघर्ष सुरु असून महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस केलं तर काय होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुन बघा असं आव्हान देत मी भाकीत थोडीच करु शकतो असं म्हटलं आहे. पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला […]

Continue Reading
paithan-corona-upachar-kaks

पैठणचा आकडा 182 वर

आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, 66 जणांची यशस्वी मात पैठण, दि.25 : पैठण तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत 182 जण कोरोना बाधित रुग्ण वेगवेगळ्या गावांमध्ये आढळून आले आहेत. यामध्ये 66, रुग्ण पूर्णतः बरे झाले असून 5, जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली. पैठण तालुक्यांमध्ये सुरुवातीपासूनच विविध गावांमध्ये एक किंवा दोन रुग्ण आढळून येत […]

Continue Reading
grampanchayat

वशिलेबाजीला धक्का; ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी येणार

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने आरक्षणानुसार खासगी व्यक्तीची नेमणूक करण्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने चपराक लगावली आहे.

Continue Reading
corona possitive

एक फौजदार, दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

बीड ग्रामीण व स्थानिक गुन्हेशाखेतील रिपोर्ट येणे बाकी बीड  :  कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीड शहर पोलीस ठाण्यातील एक फौजदार, व येथील लॉकमधील दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.        बीड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याच्या तयारीतील आरोपी पकडले होते. त्यानंतर त्या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे […]

Continue Reading
राम मंदिर

पहले सरकार फिर मंदिर अशी शिवसेनेची स्थिती

आयोध्येला जायला शिवसेनेला राष्ट्रवादीचे प्रमाणपत्र लागेल; रावसाहेब दानवेंची उध्दव ठाकरेंवर टिका मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदीेच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी उध्दव ठाकरे जाणार की नाही यावर खूप चर्चा रंगली आहे. अनेक राजकीय पक्ष ठाकरेंवर टिका करून आपली पोळी भाजून घेत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेला आयोध्येला जाण्यासाठी कोणाच्या आमंत्रणाची गरज नसल्याचे […]

Continue Reading

चितेगाव एमआयडीसीमधील एका औषध कंपनी मध्ये १८ कोरोना बाधित

तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११७ वर पोहोचली पैठण  : पैठण तालुक्यातील चितेगाव एमआयडीसीतील एका औषध कंपनीत 18 कामगार कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पैठण तालुक्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 117 वर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना काळामध्ये एमआयडीसीतील कंपन्यांना सूट देऊन आरोग्याची योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आता कोरोनाने आपला मोर्चा औद्योगिक वसाहतींकडे […]

Continue Reading
anil deshmukh

पोलीस दलात 12,538 जागांसाठी भरती

गृहमंत्र्यांची मोठी घोषणा कोरोना काळात नोकर्‍या जात आहेत. बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता सतावत असताना, पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणार्‍या लोकांसाठी आनंदाची बाब समोर येत आहे. डिसेंबर 2020 पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर 12 हजार 538 कर्मचार्‍यांची भर्ती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे. […]

Continue Reading