जावायची गाढवावरून मिरवणूक!
विडा येथील दीडशे वर्षांची परंपरा
Continue Readingविडा येथील दीडशे वर्षांची परंपरा
Continue Readingअंबाजोगाई तालुक्यातील घटना
Continue Readingआल्याबरोबर लगेच जनता दरबार
Continue Readingबीड, दि.1 : एमपीएससी मार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील ऊसतोड मजुराचा मुलगा संतोष अजिनाथ खाडे यांनी एनटीडी प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यश मिळविल्यानंतर संतोष अजिनाथ खाडे याने फेसबूक पोस्ट लिहीत आपलं हे यश आई वडीलांच्या कष्टाचं चीज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या […]
Continue Readingमाजलगाव, दि.1 : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महीलांमधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक येण्याचा मान माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिने पटकाविला आहे.आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 व 9 मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल 28 फेब्रुवारी […]
Continue Readingप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्ती
Continue Readingप्रतिनिधी । अंबाजोगाईदि.25 : लग्नाच्या पंगतीस जेवायला वाढले नसल्याने एकास बेल्टने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घाटनांदुर येथील शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी ( दि. 24) घडली. या प्रकरणी चौघा विरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.तालुक्यातील घाटनांदुर येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या केशव गोपीनाथ मुंडे (रा. कन्हेरवाडी ता. परळी) या तरुणास, तू घरातील लग्न असताना आम्हाला पंगतीला जेवायला […]
Continue Readingशिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली फिर्याद प्रतिनिधी । बीडदि.23 : राज्यसभेचे सदस्य खा.संजय राऊत यांच्या विरोधात बीडच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी गुरूवारी (दि.23) तक्रारी दिली होती. मुळूक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीवर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी संजय […]
Continue Readingमाजलगाव दि.21 : तालुक्यातील जय महेश कारखान्यात भुसाच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.21) रात्री 9 घ्या दरम्यान घडली. कल्याण गणपती टोले (वय 40 रा.आनंदगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात (शुगर इंडस्ट्री) ते कामगार म्हणून कामाला होते. मंगळवारी कारखान्यात दुरुस्तीचे काम चालू होते. रात्री […]
Continue Readingअचानक बॅटरीचा स्फोट; डोळ्यांनाही इजा
Continue Reading