supreme courte

सत्तासंघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर

मुंबई, दि.1 : ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यासाठी घटनापीठाने तीन आठवड्यांची मुदत देऊ केली आहे. या मुदतीत ठाकरे गट आणि शिंदे गटाला न्यायालयात ही कागदपत्रे सादर […]

Continue Reading

पिंपळगाव येथील नदीला आलेल्या पुरात वाहुन गेलेल्याचा मृतदेह सापडला.

पाण्याचा प्रवाह कमी होताच सापडला आकाश आरगडे चा मृतदेह अशोक गलांडे । सिरसाळा नदीला आलेल्या पुरामध्ये एक तरुण वाहून गेल्याची घटना सहा दिवसापूर्वी परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे घडली होती. पोलीसांसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेवूनही मृतदेह आढळून येत नव्हता. त्यामुळे आता मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र पाणी खुप असल्याने शोध यंत्रणेला यश येत […]

Continue Reading

गाडेपिंपळगाव येथील पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

सिरसाळा दि. 27 : नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची घटना सहा दिवसापूर्वी परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे घडली होती. पोलीसांसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेवूनही मृतदेह आढळून येत नव्हता. त्यांनतर मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र पाणी खुप असल्याने शोध यंत्रणेला यश येत नव्हते शेवटी आज गुरुवारी (दि.27) सकाळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने […]

Continue Reading

जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचा सबंध नाही

जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची माहिती बीड दि.22 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि जयदत्त क्षीरसागर यांचा काहीही सबंध नसल्याचे शेवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शनिवारी (दि.22) पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना जयदत्त क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. मुंबईत जाऊन त्यांची कधी भेट घेतली नाही. नुकत्याच […]

Continue Reading
galfas sucide, atmahatya, fashi,

अतिवृष्टीमुळे राजेगावात तरूणाची आत्महत्या

माजलगाव तालुक्यातील प्रकारप्रतिनिधी। माजलगावदि.19 ः परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी (दि.19) सकाळीच्या सुमारास घडली.रामेश्वर लक्ष्मण रकटे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या तरूणांचे नाव आहे. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यामुळे व शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान […]

Continue Reading
accident

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींच्या कारला मस्साजोगजवळ अपघात

केज दि.15 : भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला समोरून येणार्या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्यासोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. हा अपघात शनिवारी (दि.15) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मस्साजोगजवळ (ता. केज) झाला. माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड […]

Continue Reading