PANKAJA MUNDE

एकवेळ फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेल परंतु पदासाठी कुणासमोरही हात पसरणार नाही!

पुनर्वसन न झाल्याने पंकजाताई मुंडे यांचा पुन्हा एकदा संताप बुलढाणा, दि. २१ – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपकडून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे पंकजा नाराज झाल्या आहेत. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे बोलताना त्या म्हणाल्या, एकवेळ […]

Continue Reading
pankaja munde-chandrakant patil

संयम आणि निष्ठा ठेवली की संधी मिळतेच; पंकजाताईंनाही संधी मिळेल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य बीड, दि. 21 : विधानसभेचं तिकिट नाकारल्यापासून अनेक दिवस पक्षापासून बाहेर राहीलेले माजी मंत्री विनोद तावडे यांना पक्षाने आज पुन्हा एकदा नव्याने संधी दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल. संयम आणि निष्ठा ठेवली की भाजपमध्ये संधी मिळते. पंकजाताईंना देखील संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, […]

Continue Reading

प्रशासनाचा अतिरेक; रस्त्यावर वाटमारी केल्यासारखं टोचलं जातंय इंजेक्शन

लसीकरणच करायचे असेल तर सगळ्या सरकारी कार्यालयाबाहेर तंबू ठोका बालाजी मारगुडे । बीड दि. 21 : अजुनही 25 टक्के सरकारी कर्मचार्‍यांनी स्वतःला लस टोचून घेतली नाही. अजुनही अर्ध्याहून अधिक व्यापार्‍यांनी, तिथे काम करणार्‍यांनी लस घेतलेली नाही. अजुनही अर्ध्याहून अधिक कोचिंग क्लासेसला जाणार्‍या, स्पर्धा परिक्षेचे क्लास करणार्‍या, कोर्टात टेबल मांडून बसलेल्या वकीलांनी लस टोचून घेतलेली नाही. […]

Continue Reading
crime

शेळी विकल्याच्या वादातून नातवाकडून आजीचा खून!

अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील घटना अंबाजोगाई दि.20 : शहरालगत असलेल्या चनई शिवारातील एका शेतात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले आहे. शेळी विकल्याच्या वादातून बेदम मारहाण करून आजीचा खून केल्याच्या आरोपावरून नातवावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. सरूबाई हरिभाऊ वारकड (वय 65, रा. चनई, ता. […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा ! वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे रद्द!!

नवी दिल्ली– गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच […]

Continue Reading