रुमणं दाखवत किसान सभेचा विमा कंपन्यांना इशारा
तुमची नौटंकी अन् चालबाजी चालणार नाही विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्याबीड, दि.16 : सोयाबीन पिकाच्या पायी शेतकर्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी विमा कंपन्या त्यांचा हेका सोडायला तयार नाहीत. केंद्रात आणि राज्याच्या सभागृहात निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींचं काम आहे की त्यांनी शेतकर्यांना पुरक असे निर्णय सभागृहात मंजूर करून घ्यायला हवेत. परंतु गोगलगाय आमचं सोयाबीन खाते […]
Continue Reading