बहुचर्चित आरणवाडी साठवण तलाव खचण्यास सुरुवात?
तलाव फुटण्याच्या भीतीने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण सचिन थोरात । धारूरदि. 6 : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर घाटात असणारा आरणवाडी साठवण तलाव मागील दोन महिन्यापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसाने सांडव्यावरून वेगाने पाणी पडत आहे. परंतु सदरील तलावाच्या पिचिंग असलेल्या भिंतीजवळ पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या विहिरीचा भाग […]
Continue Reading