नितेश राणे म्हणतात ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ तर पार्थ पवार म्हणतात ‘सत्यमेव जयते’
मुंबई, दि.19: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून गेल्या दिड महिन्यापासून उठलेलं वादळ शांत व्हायचं नाव घेत नाही. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निकाल दिल्यानंतर नितेश राणे आणि पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. आ.नितेश राणे आपल्या ट्टिटमध्ये म्हणतात ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ सुशांतच्या मृत्यू प्रकरणी जी काही लपवालपवी होत होती, पुरावे नष्ट करण्याचे […]
Continue Reading