शेतकरी फरफट : नगदी पिकांची उधार खरेदी थांबणार कधी?

शासकीय खरेदी केंद्रावर कापूस, तूर, हरभरा उत्पादकांचे अतोनात हाल, माल विक्री करुनही मिळत नाही वेळेत पैसाबीड : शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनस्तरावरुन विविध योजनांची घोषणा केली जाते. मात्र शेतकर्‍यांनी स्वतःच्या कष्टातून पिकवलेल्या शेतीमालाची खरेदी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचं सिद्ध होत आहे. दरवर्षी शेतीमाल खरेदी करतांना सरकारकडून शेतकर्‍यांची पिळवणूक व अडवणूक केली जात आहे. तर […]

Continue Reading