सोयाबीनच्या बोगस बियाणे

कृषीचे सहसंचालक हजर न झाल्यास त्यांना अटक करा

बोगस सोयीबीन बियाणे प्रकरणी औरंगाबाद खंडपीठ संतप्त औरंगाबाद : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयबीनचे बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. औरंगाबाद हायकोर्टात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल आहे. याचिकेच्या सुनावनी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. […]

Continue Reading