suicide

सक्तीच्या वीज बील वसुलीने घेतला तरुण शेतकर्‍याचा बळी!

वीज पुरवठा खंडित केल्यामुळे गेवराईत शेतकर्‍याची आत्महत्यागेवराई दि.28 : मागील काही दिवसापासून महावितरणने शेतकर्‍यांकडील थकीत वीज बील वसुली सुरु केली आहे. यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शेतीचा विज पुरवठा खंडित केल्यामुळे एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात […]

Continue Reading