raosaheb danave

गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेडच्या माऊलीच्या पारावर मी हरीपाठ म्हणत बसलो असतो

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं प्रतिपादनजालना/औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या खास शैलीतील बोलण्यासाठी प्रसिध्द आहेत. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी असेच वक्तव्य केले. येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कदाचित मुंडे साहेब राजकारणात नसते तर आम्ही आमच्या गावच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो. गेली 35 वर्षे या जिल्ह्यातील लोकांनी आमदार, खासदार केलं. तुम्ही […]

Continue Reading