भक्ती आणि शक्तिचा संगम झाल्यावर नवा विचार तयार होतो – छत्रपती संभाजी महाराज

बीड दि.27 : महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृतवाखाली हा नारायण गड काम करत असल्याचा आनंद आहे. एवढे दिवस मी गडावर आलो नाही. याची खंत वाटते. कोल्हापूर कुठे, पश्चिम महाराष्ट्र कुठे पण भक्ती आणि शक्तिचा संगम झाल्यानंतर एक विचार तयार होतो. हे मागील 350 वर्षापासून सुरू आहे. वारीला संरक्षण देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले […]

Continue Reading