सरकार

चीनमध्ये सरकारविरोधात असंतोष; सैन्यच करणार सत्तापालट

सरकारी निर्णयामुळे भावना दुखावल्या दि.2 ः चीन भारतावर कितीही आक्रमण करून जगासमोर महासत्ताक असल्याचा दावा करत असला, तरीही चीनच्याच दिव्याखाली अंधार असल्याने चीन तोंडघशी पडतोय. चीनने गलवान खोर्‍यात भारताशी चकमक करून त्याचे 40 सैनिक गमावले आहेत. मात्र, चीनमध्ये सध्या कार्यरत असलेले कम्युनिस्ट सरकार हे हि माहिती आणि गमावलेल्या सैनिकांचे आकडे लपवल्यामुळे अडचणीत आले आहे. पीपल्स […]

Continue Reading