कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार
राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. 26 : राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 […]
Continue Reading