CORONA DEATH

कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. 26 : राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 […]

Continue Reading
varsha gaikwad

पहिली ते आठवीच्या परिक्षाच रद्द

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा बीड, दि. 3 : कोरोनाचा वाढता उद्रेक आणि त्यात मुलांना होत असलेला संसर्ग लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मोठी घोषणा केली. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्या परिक्षाच घेतल्या जाणार नाहीत असा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला […]

Continue Reading