mumbai

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 जुलैपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू

मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या 75 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मिशन बिगिनला सुरूवात झाल्यानंतर मर्यादित कामगारांच्या मदतीनं अनेक खासगी कार्यालही सुरू करण्यात आली होती.

Continue Reading
bharat biotech

भारताची पहिली लस मानवी चाचणीसाठी तयार!

पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका या सारख्या व्हायरसवर कंपनीने लस बनविलेली आहे. हैदराबाद, दि.30 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस विकसीत करण्याच्या कामाला लागले असतानाच भारतातही ते काम प्रगतीपथावर होते. आज त्या संदर्भात एक खुशखबर ‘भारत बायोटेक’ कंपनीनं दिली आहे. या कंपनीने कोरोना या विषाणूवरील देशातील पहिली लस बनवण्यात यश मिळवले आहे. या […]

Continue Reading

पतंजलीचा युटर्न, कोरोनावर औषध बनवलेच नसल्याचा दावा

मुंबई: कोरोनावर औषध कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले असताना, पतंजलीने कोरोनील हे औषध काढल्याचा दावा केला आणि तशी पत्रकार परिषद घेतली देखील. मात्र, उत्तराखंड सरकारने आम्ही अशा औषधाला परवानगी दिलीच नव्हती असं सांगितल्यानंतर, पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली. उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं करोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल नावाचं औषध […]

Continue Reading
corona

कोरोना रूग्णांमध्ये दिसतय हे नवं लक्षण

मुंबईः कोरोना या जागतिक महामारीने सर्वच जग हैराण आहे. हळूहळू कोरोनाची नवनवी लक्षणं समोर येत आहेत त्यामुळे अजुनच या आजाराविषयी अनिश्चितता वाढत आहे. आता कोरोना रूग्ण जे धडधाकट आहेत त्यांच्यामध्ये एक अजबच लक्षण दिसून येत आहे त्यामुळे जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या असणार्‍या मुंबईत डॉक्टर हैराण झाले आहेत. मधुमेह नसलेल्या धडधाकट करोना रुग्णांच्या शरीरात अचानक शुगर लेव्हल […]

Continue Reading
MODI

कोरोनावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हाच उपाय: पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीःकोरोना व्हायरसने सर्व जगाला वेठीस धरले आहे. मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्था सुद्धा गुडघे टेकून बसल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, “परिणामकारक औषध येत नाही किंवा त्यावर प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत दोन हाताचं अंतर आणि तोंडाला मास्क हेच उपाय आहे.” पंतप्रधान […]

Continue Reading
dhananjay-munde

धनंजय मुंडेंचे भावनिक शब्द, ‘बहिणीचा आजारपणात फोन आला याचा आनंद वाटला!’

मुंबईः राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यांना कोरोना झाला हि बीडसह राज्यासाठी धक्कादायक बाब होती. कोरोनावर उपचार घेण्यासाठी त्यांना मुंबईतील बी्रच कॅन्डी या दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अनुभव एका वृत्तवाहिनीला सांगताना त्यांनी पंकजाताई मुंडे यांचा तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन आला याचा मनापासुन आनंद वाटला असे उद्गार काढले. […]

Continue Reading