ओढ्याच्या पुरात दुचाकीसह दोघे वाहून गेले!

धारूर दि.27 : तालुक्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणच्या गावचा संपर्क तुटलेला आहे. यात रविवारी रात्री चिंचपूर येथील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण दुचाकीसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. धारूर आडस रस्त्या दरम्यान आवरगाव आणि पांगरी या ठिकाणी फुलावर पाणी आले होते. तसेच चोरांबा, पाडीपारगाव, […]

Continue Reading