शेतीच्या जुन्या वादातून तलवारीने प्राणघातक हल्ला!
बीड दि.14 : 15 वर्षापासून सुरु असलेल्या शेतीच्या वादातून एका शेतकर्यावर तलवारी सारख्या शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आरोपींनी सर्व वार हे डोक्यात व चेहर्यावर केले आहेत. गंभीररित्या जखमी झालेल्या शेतकर्यास बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना धारुर तालुक्यातील तेलगाव कारखान्यासमोर मंगळवारी घडली आहे. संभाजी कारभारी वडचकर (वय […]
Continue Reading