आम्ही कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतले नाही,चीनचा खुलासा

पीटीआय या वृत्तसंस्थेने चीनने 10 सैनिकांना सोडल्याची बातमी दिली होती दिल्लीः भारताच्या सैनिकांना आम्ही ताब्यात घेतलं नाही असा खुलासा चीनने केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी प्रसारमाध्यमाशी आज संवाद साधताना हे स्पष्ट केले. चीनच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. पूर्व लडाखमधील गलवानच्या खोर्‍यामध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर […]

Continue Reading