17 दिवसांनंतर जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित तर साखळी उपोषणाची घोषणा!

उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखलबीड दि.26 ः सगेसोयर्‍यांची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी  गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत बेमुदत आमरण उपोषण सुरु होते. सोमवारी (दि.26) दुपारी अंतरवाली सराटीतील माता महिलांच्या हस्ते पाणी घेवून त्यांनी हे उपोषण स्थगित केले. तसेच साखळी उपोषणची घोषणा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा […]

Continue Reading
MANOJ JARANGE PATIL

देवेंद्र फडणवीस घाबरले; मनोजजरांगे पाटील अंतरवालीत परतले!

बीड दि.25 ः काल आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र भांबेरी येथे मुक्काम केल्यानंतर सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस हरला म्हणत, त्याने सागर बंगल्याचे दार उघडे असल्याचे सांगितले मात्र ते बंद केले. पोलीस बंदोबस्त वाढवला, मला मराठा समाजाचे नुकसान करायचे […]

Continue Reading
bachhu kadu

आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न पण जरांगे पाटलांनी निर्णय मागे घ्यावा

बच्चू कडू यांचे आवाहन बीडदि.25 ः प्रामाणिकपणे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आहे. सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. मात्र एवढ्या महिन्यांची मेहनत, एवढा मोठा विश्वास त्यांच्या पाठीशी आहे. मात्र हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही शक्ती काम करत आहेत. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आंदोलन मोडित निघेल. एवढ्या घेतलेल्या मेहनत असफल होईल. त्यामुळे त्यांनी […]

Continue Reading
MANOJ JARANGE

गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, मला मारु द्या…

बीड दि.25 :  मराठा समाजाला संपविण्याचे काम सुरु आहे. मला गुंतविण्याचे किंवा मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पोलीसांच्या किंवा डॉक्टरांच्या हाताने याला मारा असा प्लॅन देवेंद्र फडणवीसांनी रचला जात आहे. पण मला मारणे सोपे नाही. मुंबईत आल्यावर पोलीसांच्या हाताने गोळ्या घाल, मराठा काय असतो ते दाखवतो. गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, त्यांचे पोलीस मला गोळ्या […]

Continue Reading
MANOJ JARANGE

जरांगे पाटील आक्रमक; सागर बंगल्याकडे रवाना!

बीड दि. 25 : अंतरवाली सराटी येथे आज रविवारी (दि.25) दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमकी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, उपोषण करून मरण्यापेक्षा सागर […]

Continue Reading