msrtc

आंतरजिल्हा बससेवा लवकरच होणार सुरु- विजय वडेट्टीवार

मुंबई: कोरोनामुळे जग ठप्प झालं आहे. देशात तर महाराष्ट्र असं राज्य आहे, जिथे रुग्णसंख्या तुलनेने अधिक आहे. पुन्हा सगळं सुरु करून गाडी पूर्ववत करणं अवघड असलं तरी गरजेचं आहे. कोरोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत आहे. कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचं पाऊल टाकलं होतं. त्यामुळे सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. […]

Continue Reading