नगराध्यक्ष, सरपंचाची थेट निवड होणार

बीड दि.14 : नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय धेतला असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही लढती जनतेतून होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. या शिवाय बाजार समितीच्या निवडणुकीत देखील शेतकर्‍यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला असल्याचे […]

Continue Reading