suicite

टॅब न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याने घेतला गळफास

गेवराई  : दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी आता मला टॅब घेवून द्या असे मुलाने वडीलांना सांगितले. परंतु गेवराईमध्ये टॅब उपलब्ध नसल्याने दोन चार दिवसांनी घेवू असे वडील म्हणाले. याचा राग आल्याने घरात कुणी नसताना एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे गुरुवारी (दि.18) घडली. अभिषेक राजेंद्र संत (वय 17 रा.भोजगाव […]

Continue Reading