सात महिन्यापासून बंद असलेली मंदिरं-मस्जिद पाडव्यापासून उघडणार

 मुंबई दि.14 : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले मंदिरं अखेर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. […]

Continue Reading