ऑक्सिजनअभावी देशात एकाचाही मृत्यू झाला नाही
केंद्र सरकारची संसदेत माहिती नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशात ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही असं लिखीत उत्तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लिखीत स्वरूपात संसदेत दिलं आहे. त्यांच्या या उत्तराने देशही आचंबित झालेला असून विरोधकांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनअभावी रुग्ण रस्त्यांवर आणि रुग्णालयात मृत पावले […]
Continue Reading