raj thakare

लोक वेगळ्या विवंचनेत, राम मंदिर भुमिपुजन दोन महिने पुढे ढकलता आले असते

राम मंदिराच्या भुमीपुजनावरून राज ठाकरे यांनी प्रथमच मांडली भुमिका मुंबई, दि.31 : खरं तर राम मंदिर व्हायला हवं. पण आता लोक वेगळ्या विवंचनेत आहेत. भुमीपुजनाची ही वेळ नाही. परंतु केंद्राने ही वेळ का निवडली याची कल्पना नाही. अजून दोन महिन्यांनी धुमधडाक्यात भुमीपुजन करता आलं असतं. लोकांनाही या आनंदात सहभागी होता आले असते, अशा शब्दात राज […]

Continue Reading