नाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले
गोदावरीत मोठा विसर्ग; अफवांवर विश्वास ठेऊ नका-राजेंद्र काळे
Continue Readingगोदावरीत मोठा विसर्ग; अफवांवर विश्वास ठेऊ नका-राजेंद्र काळे
Continue Readingपैठण, दि.3 : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये कुठल्याही वेळेत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 14 गावांना स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र 96 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरही पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचा समन्वय नसल्यामुळे अखेर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नव्हता. परंतु दुपारी उजव्या […]
Continue Readingपैठणचे नाथसागर जलाशय 95 टक्के भरले असून आता कुठल्याही क्षणी गोदावरीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
Continue Reading