कर्ज घ्यायलाच कोणी नाही
बँकांसमोर पेच नवी दिल्ली, दि.30 : लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवहार ठप्प आहेत. लघू व मोठ्या उद्योजकांना उद्योगात कुठूनच आशावाद दिसत नाही. परिणामी लघू आणि दिर्घ मुदतीच्या कर्ज मागणीत घट झालेली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती पुढील आठवड्यात योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. 6 ऑगस्ट […]
Continue Reading