MANOJ JADHAV

नविन शैक्षणिक धोरणामुळे आरटीई अंतर्गत 12 वी पर्यंत मोफत शिक्षण

आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांची माहिती बीड, दि.30 : नवीन शैक्षणिक धोरणानुसार देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाला शिक्षण हक्क कायद्यांतर्गत व्यापक रूप देण्यात आलं आहे. आता 3 वर्षापासून 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणलं जाणार आहे. सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू होता. […]

Continue Reading