galfas sucide, atmahatya, fashi,

अतिवृष्टीमुळे राजेगावात तरूणाची आत्महत्या

माजलगाव तालुक्यातील प्रकारप्रतिनिधी। माजलगावदि.19 ः परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी (दि.19) सकाळीच्या सुमारास घडली.रामेश्वर लक्ष्मण रकटे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या तरूणांचे नाव आहे. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यामुळे व शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान […]

Continue Reading