विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा मृत्यू!

गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सिरसाळा दि.7 : विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.7) उघडकीस आली. ही घटना धारुर तालुक्यातील सुकळी येथे घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. राणी गणेश राऊत (वय 21 रा.सुकळी ता.धारुर) असे विहिरीत बुडालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी […]

Continue Reading