BHAGR VISHBADHA

भगर खाल्ल्याने साठ ते सत्तर जणांना विषबाधा; आकडा वाढण्याची शक्यता

गेवराई तालुक्यातील तळणेवाडीतील घटनाबाधीतांना गेवराई, बीडमध्ये उपचार बीड, दि.11 : गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल साठ ते सत्तर जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांनी ज्यांनी ही भगर खाल्ली त्यांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात रेफर […]

Continue Reading