uddav thackary

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा

मुंबई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन नाही पण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ते फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत. ते म्हणाले बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुढे 15 दिवस ती सुरुच राहणार आहे.काय म्हणाले ठाकरे? बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढचे पंधरा दिवस 144 कलम लागू. […]

Continue Reading