तरुणाची कोयत्याने हत्या ; परळी तालुक्यातील घटना!
सिरसाळा दि.21 : परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथील रहिवासी भीमराव शिवाजी राठोड (वय अंदाजे २६) या तरुणाची कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण याने भीमरावच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड […]
Continue Reading